Tuesday, May 27, 2014

बाद ,

कारणाने इवल्या वादविवाद ,
विवेक बुध्दीला करतात बाद ,
नात्यामधे येऊ शकतो दुरावा,
कशास मग बर्बादी ला पुरावा?
..........................प्रल्हाद दुधाळ.

No comments:

Post a Comment